एक्स्प्लोर

बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी कंपनीचा अंदाज

नवी दिल्ली : सरकारी हवामान खात्यानं यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्याआधीच एका खासगी कंपनीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. खासगी कंपनीचा पावसाबाबतचा अंदाज बळीराजाला दिलासा देणार आहे. यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता या वर्तवण्यात आली आहे.   देशातील काही भागांमध्ये 104 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मात्र, याला ईशान्य भारतातील राज्य अपवाद असतील, असेही या अंदाजात म्हटलं आहे.   डब्ल्यूआरएमएस (वेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस) या खासगी कंपनीने हा अंदाज व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रातील विविध घटकांचा अभ्यास ही कंपनी करत असते. शिवाय, स्कायमेटप्रमाणेच हवामानाचा अंदाजही वर्तवण्यचां काम ही कंपनी करते. हवामाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांमधील खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक डब्ल्यूआरएमएस कंपनीचा लागतो.   विशेष म्हणजे या खासगी कंपनीने जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये किती पाऊस पडेल, याची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. शिवाय, प्रत्येक प्रदेशानुसारही पावसाची टक्केवारी जाहीर केलीय. मात्र, जाहीर केलेली अंदाज तंतोतंत खरा ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आलीय. कारण पावसाळ्याला काही महिने बाकी असताना हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   “आम्ही सध्या कोणतीही ठाम अशी आकडेवारी जाहीर करत नाही. मात्र, पावसाबाबत एक साधारण अंदाज व्यक्त करत आहोत.”, असे डब्ल्यूआरएमएसचे हवामान तज्ञ क्रांती प्रसाद यांनी सांगितले.   पावसाळ्यातील चारही महिन्यात (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहीलच. मात्र, जून महिन्यात सुरुवातीलच पाऊस अधिक असेल, तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा प्रचंड कमी पाऊस असेल. जून महिन्यात दक्षिण, मध्ये आणि ईशान्य भारतात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, तर ईशान्य भारतात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असले, असंही भाकित या कंपनीने वर्तवलं आहे.   या खासगी कंपनीने वर्तवलेला अंदाज देशभरातील शेतकऱ्यांना एक अर्थाने दिलासा देणार आहे. गेल्या दोन वर्षात वरुणराजाने बळीराजाला मोठा धोका दिला आहे. त्यामुळे आधीच वरुणाराजाच्या अनिश्चिततेमुळे कंटाळलेला शेतकरी, या अंदाजामुळे सुखावेल, यात शंका नाही.   भारतातील पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी कंपनीने अमेरिकेतील हवामन यंत्रणा एनओएएच्या मॉडेलचा आधार घेतल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. अल निनोचा प्रभाव कमी होत असल्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.   हवामान अंदाज वर्तवणाऱ्या कंपन्यांमधील डब्ल्यूआरएमएस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. स्कायमेट ही खासगी संस्था कायम हवामानाचा अंदाज वर्तवत असते. मात्र, यात आता डब्ल्यूआरएमएमसनेही पाऊल टाकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही कंपन्या आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्स आणि स्वत:च्या आकडेवारीनुसार हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Accident News: कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू
कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
Numerology: शनिदेव ज्यांची शेवटपर्यंत साथ सोडत नाही! 'या' जन्मतारखांवर शनिचं विशेष प्रेम, 35 वयानंतर मोठी भरभराट..अंकशास्त्र
शनिदेव ज्यांची शेवटपर्यंत साथ सोडत नाही! 'या' जन्मतारखांवर शनिचं विशेष प्रेम, 35 वयानंतर मोठी भरभराट..अंकशास्त्र
Vidhan Parishad Election 2026: भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार, विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!
भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार, विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget