एक्स्प्लोर

आरोग्यासाठी फायदेशीर काढ्याच्या अतिसेवनाने उद्भवतात 'या' समस्या; दिवसातून इतक्या वेळा सेवन फायदेशीर

कोरोनावर काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्रास काढ्याचं सेवन केलं जातं.

मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काढ्याचा समावेश केला आहे. असं सांगण्यात येत की, काढा फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर आरोग्याच्या इतरही समस्या दूर करण्यासाठी काढा फायदेशीर ठरतो. पंरतु, ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट... तसचं काहीसं काढ्याच्या बाबतमीत झाल्याचं दिसून येत आहे. काढ्याच्याही अतिसेवनानेही अनेक साइड इफेक्टचा सामना करावा लागतो. अशातच दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात काढा पिणं फायदेशीर ठरतं. हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे.

एका दिवसात काढ्याचं प्रमाण किती असावं?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काढ्याचं प्रमाण आयुर्वेदिक शरीरानुसार ठरते. आयुर्वेदात शरीराचे तीन प्रकार सांगण्यात आले आहे. वात, पित्त आणि कफ. त्यानुसार, आपलं शरीरा या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रवृत्तीचं असतं. याचाच अभ्यास करून शरीरातील दोष, मानसिक अवस्था आणि स्वभाव ओळखण्यास मदत होते.

वात - जर तुमचं शरीर या प्रकारात येत असेल तर काढ्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं. वात प्रकारात येणारे लोकांनी आपल्या काढ्यात थोड्या तुपाचाही समावेश करावा. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

पित्त - पित्त शरीर असणाऱ्या लोकांनी काढा दिवसातून एकदाच घ्यावा. त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये. याव्यतिरिक्त त्यांनी अनोशापोटी काढ्याचं सेवन करू नये. पित्त शरीर असणाऱ्या लोकांसाठी काढा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, संध्याकाळ.

कफ - दिवसातून 2 ते 3 वेळा कफ शरीर असणाऱ्या व्यक्ती काढ्याचं सेवन करू शकतात. अशा लोकांना व्हायरल आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे काढा त्यांच्या अमृत असतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार

पाहा व्हिडीओ : आयुर्वेदिक काढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं?, डॉ शिवरत्न शेटे यांचा सल्ला

काढ्याच्या अतिसेवनाने होणारे साइडइफेक्ट्स

काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे काढ्याच्या अतिसेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन शरीराला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज काढ्याचं सेवन करत असाल आणि तुम्हाला समस्या जाणवू लागल्या तर समजून जा की, तुम्ही काढ्याचं अतिसेवन करत आहात. जर तुम्हाला नाकातून रक्त येणं, लघवीला त्रास होणं, तोंड येणं (माऊथ अल्सर), पित्त होणं आणि पोटात गॅस होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतं.

काढ्याचं प्रमाण किती असावं?

काढ्याचं सेवन करणाऱ्या लोकांनी काढ्याचं प्रमाणंही मर्यादीत ठेवणं गरजेचं असतं. 50 मिलीलीटर पेक्षा जास्त काढ्याचं सेवन करू नये. 100 मिलीलीटर पाण्यात काढ्यात घालणारे पदार्थ घालून उकळण्यास ठेवा. ज्यावेळी हे पाणी उकळून 50 मिलीलीटर होईल. त्यावेळी त्याचं सेवन करा.

(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Embed widget