एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

शरीरराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर राहा !

डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले ह्रदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते.

Health Tips: आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की, एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला हायब्लड प्रेशरचा ( high blood pressure) त्रास असेल तर काही पथ्य पाळावी लागतात. हायब्लड पेशरच्या व्यक्तीला मीठ आणि सोडापाणी यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मीठ आणि सोडापाणी पिण्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढते. त्यामुळे कमी ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला मीठ आणि लिंबू पाणी किंवा सोडापाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राहते आणि डिहायड्रेशपासून बचाव होण्यास मदत होते. हे तुम्ही ऐकले असेलच.. पण पाणी आणि हाय ब्लड प्रेशर याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) धोका वाढू शकतो. या ब्लड प्रेशरच्या विळख्यात संपूर्ण जगातील जवळपास निम्मी तरूणाई अडकली आहे. याशिवाय कोरोनानंतर तर लोकांमध्ये हायब्लड प्रेशरचे प्रमाण जास्तच वाढल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे पाणी आणि हाय ब्लड प्रेशरचा याचा कसा संबंध हे आपण जाणून घ्यायला हवे. हे जर समजून घेतलात तर तुम्ही  या आजारापासून लाईफ टाईम दूर राहू शकाल. 

खरेच पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का?

मानवी शरीरात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांतील रक्ताचे नीट वहन होण्यास मदत मिळते. अन्यथा, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते. हे डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र, हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर वेळेत पाणी पिणे टाळत असाल तर ब्लड प्रेशरचा आजार वाढू शकतो. कारण पाण्याच्या कमतरेमुळे शरिराला आवश्यक घटक मिळत नाहीत. कारण पाण्यात शरीराला लागणारे क्षार असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता तुमच्या ह्दयावर परिणाम होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच डिहायड्रेशनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर प्रेशर पडल्यामुळे रक्ताभिसरण होण्यास समस्या निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे ह्रदयविकाराचा झटका येऊन व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध असून शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी काळजी घ्यायल हवी.

डिहायड्रेशनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम-

आपल्यातील बहुतेकांना माहिती आहे की, दररोज सरासरी चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवे. तर, तु्मचे शरीर डिहायड्रे़ट होण्यापासून सुरतक्षित राहू शकते. डिहायट्रेशनमुळे लवकर थकवा जाणवतो. जर शरीरातील पाण्याचे  योग्य संतुलन राखता आले नाही तर शरिरातील सोडियमची पातळी वाढते आणि याने ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आपल्य बहुतेकांना माहितीच असेल आपल्या जर हायबीपीमध्ये मीठ आणि चटपटीत पदार्थ खाण्यावर बंधने आणली जातात. तर लोबीपी असणाऱ्या व्यक्तींना मीठ किंवा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण शरिरातील सोडियमचे प्रमाण घटलेले असते. तसेच हायबीपीचा आजार असणाऱ्यांच्या शरिररात आधीच सोडियमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्यांना गोड किंवा लिंबू पाणी याचे शरबत दिले जात नाही. पण कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराची गरज ओळखून शरबत, पाणी आणि मीठ योग्य प्रमाण राखले तर डिहाड्रेट होण्यापासून बचाव होईल. तसेच बऱ्याच संभाव्य आजारांपासून दूर राहू शकतो.  

भरपूर पाणी प्यायल्यामुळे खरच आजार दूर होतो का? 

तुम्हाला कधी ना कधी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला असेल. यामागील हेतू चांगला असला तरी हे तितके खरे नाही. कारण ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक तितकेच पाणी लागते. याचे योग्य संतुलन राखायला हवे. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, असे ठोस कारण सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी वेळेत पाणी प्यायला पाहिजे. हे वर्षाचे बारा महिने पथ्य पाळली तर दीर्घकाळासाठी नक्कीच फायदा मिळतो.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 07 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सSolapur Loksabha Election Bet : सातपुतेंवर पैज लावलेला राज ठाकरेंचा पठ्ठ्या हरला,फाडला 1 लाखांचा चेकUttam Jankar Pandharpur : ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 06 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
Embed widget