एक्स्प्लोर

शरीरराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर राहा !

डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले ह्रदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते.

Health Tips: आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की, एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला हायब्लड प्रेशरचा ( high blood pressure) त्रास असेल तर काही पथ्य पाळावी लागतात. हायब्लड पेशरच्या व्यक्तीला मीठ आणि सोडापाणी यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मीठ आणि सोडापाणी पिण्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढते. त्यामुळे कमी ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला मीठ आणि लिंबू पाणी किंवा सोडापाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राहते आणि डिहायड्रेशपासून बचाव होण्यास मदत होते. हे तुम्ही ऐकले असेलच.. पण पाणी आणि हाय ब्लड प्रेशर याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) धोका वाढू शकतो. या ब्लड प्रेशरच्या विळख्यात संपूर्ण जगातील जवळपास निम्मी तरूणाई अडकली आहे. याशिवाय कोरोनानंतर तर लोकांमध्ये हायब्लड प्रेशरचे प्रमाण जास्तच वाढल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे पाणी आणि हाय ब्लड प्रेशरचा याचा कसा संबंध हे आपण जाणून घ्यायला हवे. हे जर समजून घेतलात तर तुम्ही  या आजारापासून लाईफ टाईम दूर राहू शकाल. 

खरेच पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का?

मानवी शरीरात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांतील रक्ताचे नीट वहन होण्यास मदत मिळते. अन्यथा, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते. हे डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र, हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर वेळेत पाणी पिणे टाळत असाल तर ब्लड प्रेशरचा आजार वाढू शकतो. कारण पाण्याच्या कमतरेमुळे शरिराला आवश्यक घटक मिळत नाहीत. कारण पाण्यात शरीराला लागणारे क्षार असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता तुमच्या ह्दयावर परिणाम होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच डिहायड्रेशनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर प्रेशर पडल्यामुळे रक्ताभिसरण होण्यास समस्या निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे ह्रदयविकाराचा झटका येऊन व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध असून शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी काळजी घ्यायल हवी.

डिहायड्रेशनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम-

आपल्यातील बहुतेकांना माहिती आहे की, दररोज सरासरी चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवे. तर, तु्मचे शरीर डिहायड्रे़ट होण्यापासून सुरतक्षित राहू शकते. डिहायट्रेशनमुळे लवकर थकवा जाणवतो. जर शरीरातील पाण्याचे  योग्य संतुलन राखता आले नाही तर शरिरातील सोडियमची पातळी वाढते आणि याने ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आपल्य बहुतेकांना माहितीच असेल आपल्या जर हायबीपीमध्ये मीठ आणि चटपटीत पदार्थ खाण्यावर बंधने आणली जातात. तर लोबीपी असणाऱ्या व्यक्तींना मीठ किंवा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण शरिरातील सोडियमचे प्रमाण घटलेले असते. तसेच हायबीपीचा आजार असणाऱ्यांच्या शरिररात आधीच सोडियमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्यांना गोड किंवा लिंबू पाणी याचे शरबत दिले जात नाही. पण कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराची गरज ओळखून शरबत, पाणी आणि मीठ योग्य प्रमाण राखले तर डिहाड्रेट होण्यापासून बचाव होईल. तसेच बऱ्याच संभाव्य आजारांपासून दूर राहू शकतो.  

भरपूर पाणी प्यायल्यामुळे खरच आजार दूर होतो का? 

तुम्हाला कधी ना कधी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला असेल. यामागील हेतू चांगला असला तरी हे तितके खरे नाही. कारण ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक तितकेच पाणी लागते. याचे योग्य संतुलन राखायला हवे. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, असे ठोस कारण सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी वेळेत पाणी प्यायला पाहिजे. हे वर्षाचे बारा महिने पथ्य पाळली तर दीर्घकाळासाठी नक्कीच फायदा मिळतो.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget