एक्स्प्लोर

शरीरराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर राहा !

डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले ह्रदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते.

Health Tips: आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की, एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला हायब्लड प्रेशरचा ( high blood pressure) त्रास असेल तर काही पथ्य पाळावी लागतात. हायब्लड पेशरच्या व्यक्तीला मीठ आणि सोडापाणी यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मीठ आणि सोडापाणी पिण्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढते. त्यामुळे कमी ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला मीठ आणि लिंबू पाणी किंवा सोडापाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राहते आणि डिहायड्रेशपासून बचाव होण्यास मदत होते. हे तुम्ही ऐकले असेलच.. पण पाणी आणि हाय ब्लड प्रेशर याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) धोका वाढू शकतो. या ब्लड प्रेशरच्या विळख्यात संपूर्ण जगातील जवळपास निम्मी तरूणाई अडकली आहे. याशिवाय कोरोनानंतर तर लोकांमध्ये हायब्लड प्रेशरचे प्रमाण जास्तच वाढल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे पाणी आणि हाय ब्लड प्रेशरचा याचा कसा संबंध हे आपण जाणून घ्यायला हवे. हे जर समजून घेतलात तर तुम्ही  या आजारापासून लाईफ टाईम दूर राहू शकाल. 

खरेच पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का?

मानवी शरीरात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांतील रक्ताचे नीट वहन होण्यास मदत मिळते. अन्यथा, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते. हे डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र, हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर वेळेत पाणी पिणे टाळत असाल तर ब्लड प्रेशरचा आजार वाढू शकतो. कारण पाण्याच्या कमतरेमुळे शरिराला आवश्यक घटक मिळत नाहीत. कारण पाण्यात शरीराला लागणारे क्षार असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता तुमच्या ह्दयावर परिणाम होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच डिहायड्रेशनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर प्रेशर पडल्यामुळे रक्ताभिसरण होण्यास समस्या निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे ह्रदयविकाराचा झटका येऊन व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध असून शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी काळजी घ्यायल हवी.

डिहायड्रेशनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम-

आपल्यातील बहुतेकांना माहिती आहे की, दररोज सरासरी चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवे. तर, तु्मचे शरीर डिहायड्रे़ट होण्यापासून सुरतक्षित राहू शकते. डिहायट्रेशनमुळे लवकर थकवा जाणवतो. जर शरीरातील पाण्याचे  योग्य संतुलन राखता आले नाही तर शरिरातील सोडियमची पातळी वाढते आणि याने ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आपल्य बहुतेकांना माहितीच असेल आपल्या जर हायबीपीमध्ये मीठ आणि चटपटीत पदार्थ खाण्यावर बंधने आणली जातात. तर लोबीपी असणाऱ्या व्यक्तींना मीठ किंवा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण शरिरातील सोडियमचे प्रमाण घटलेले असते. तसेच हायबीपीचा आजार असणाऱ्यांच्या शरिररात आधीच सोडियमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्यांना गोड किंवा लिंबू पाणी याचे शरबत दिले जात नाही. पण कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराची गरज ओळखून शरबत, पाणी आणि मीठ योग्य प्रमाण राखले तर डिहाड्रेट होण्यापासून बचाव होईल. तसेच बऱ्याच संभाव्य आजारांपासून दूर राहू शकतो.  

भरपूर पाणी प्यायल्यामुळे खरच आजार दूर होतो का? 

तुम्हाला कधी ना कधी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला असेल. यामागील हेतू चांगला असला तरी हे तितके खरे नाही. कारण ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक तितकेच पाणी लागते. याचे योग्य संतुलन राखायला हवे. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, असे ठोस कारण सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी वेळेत पाणी प्यायला पाहिजे. हे वर्षाचे बारा महिने पथ्य पाळली तर दीर्घकाळासाठी नक्कीच फायदा मिळतो.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget