एक्स्प्लोर

Anant Ambani-Radhika Merchant : 'हा आता सोहळा नाही राहिला, एक सर्कस झालीये...', अनंत अंबानीच्या लग्नावर अनुराग कश्यपच्या लेकीची खोचक टीका 

 Anant Ambani-Radhika Merchant :  अनुराग कश्पयची लेक आलियाची आलिया कश्यपने टीका केली आहे. तसेच आमंत्रण असूनही ती या सोहळ्याला उपस्थित का राहिली नाही, यावरही तिने भाष्य केलं आहे. 

Anant Ambani-Radhika Merchant :  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची लगीनसराई सध्या सुरु आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती सध्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी पाहायला मिळतेय. संपूर्ण बॉलीवूड अगदी झाडून सुरुवातीपासून मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहे. जामनगरमध्ये झालेल्या प्री वेडिंगपासून ते अगदी नुकत्याच झालेल्या हळदी समारंभापर्यंत बरेच जण सहभागी होते. अनेकांनी या सोहळ्यात अगदी हिरीरीने सहभाग घेतला. त्याचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यावक एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने खोचक टिका केली असल्याचं पाहायला मिळतंय. 

अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिने तिच्या सोशल मीडियावरुन काही कमेंट्स करत यावर भाष्य केलं आहे. तसेच या लग्नाचं आमंत्रण असूनही उपस्थित राहिलो नाही, याचं कारणही तिने सांगितलं आहे. त्यामुळे बॉलीवूडकरांनी हजेरी लावल्याला या सोहळ्यावर आता एका स्टारकीडकरुन होणारी टीका ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

आलिया कश्यपनं काय म्हटलं?

सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट येत आहे. त्यावर आलियानं आता हा एक लग्नसोहळा राहिला नसून ती सर्कस झाली असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती देखील या सगळ्याची आता मजा घेत असल्याचं म्हणत आहे. दरम्यान या लग्नसोहळ्यातील संगीत समारंभात सहभागी होण्यासाठी आलियाला देखील आमंत्रण होतं, पण तिनं या लग्नाला उपस्थित राहण्यास नकार दिला. एखादं लग्न प्रमोट करण्यासाठी मी माझा आत्मसन्मान विकणार नाही, असं आलियाचं म्हणणं आहे. सध्या आलियाने केलेल्या या टीकेची बरीच चर्चा सुरु आहे.


Anant Ambani-Radhika Merchant : 'हा आता सोहळा नाही राहिला, एक सर्कस झालीये...', अनंत अंबानीच्या लग्नावर अनुराग कश्यपच्या लेकीची खोचक टीका 

संगीत सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

दरम्यान या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, विद्या बालन हे कलाकार उपस्थित होते. तसेच अनंत अंबानीचा सलमान खान सोबतचा डान्स देखील विशेष चर्चेत आला आहे.                                                  

ही बातमी वाचा : 

Telly Masala : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? ते रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget