एक्स्प्लोर

Assembly election results 2021 counting : मतमोजणीला लागणार अपेक्षेपेक्षा जास्त वेळ ; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण

कोरोना काळात ओढावलेलं संकट पाहता काही महत्त्वाच्या निर्बंधांचं पालन करत मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Assembly election results 2021 counting : देशातील पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट असतानाही तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी येथे निवडणुका पार पडल्या. ज्यानंतर आता अनेक प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यासाठी अपेक्षेहून जास्त वेळ जाऊ शकतो. यामागचं कारण ठरत आहे, निर्बंधांचं पालन करत केली जाणारी मतमोजणी. याशिवायही निकाल हाती येण्यास दिरंगाई होण्यासाठी इतर काही मुद्दे कारणीभूत ठरणार आहेत. 

एबीपी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार वरिष्ठ पत्रकार दिबांग यांच्या माहितीनुसार मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर दोन ते तीन तासांमध्ये लक्षात येत होतं की कोणत्या पक्षाकडे सत्तास्थापनेची ताकद आहे. पण, यावेळी मात्र यासाठी काहीसा जास्तीचा वेळ दवडला जाऊ शकतो. 

Election Results 2021 LIVE: प. बंगालपासून केरळपर्यंत, मतमोजणीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर  

निवडणुकीचे निकाल हाती येण्यास दिरंगाई का होणार

- कोरोनाचा संसर्ग पाहता पोस्टल बॅलेटची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्यांच्या मोजणीसाठी जास्त वेळ जाणार. यावेळी पोस्टल मतदानासाठी दिव्यांग आणि वयोवृद्धांनाही ही सवलत देण्यात आली होती. 

- कोरोनाचं संकट पाहता यंदा मतदान केंद्रांचीही संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळं इव्हीएम मशिन्सचीही संख्या वाढली होती. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा जवळपास 30 टक्के जास्तीच्या ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. 

- यापूर्वी सर्वसाधारणपणे 14-15 फेऱ्यांमध्ये निवडणुकांचे निकाल हाती आले होते. पण, यावेळी 18-20 फेऱ्यांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे. 

- सध्याच्या मतमोजणीमध्ये टेबलांची संख्याही 15 वरुन 7 वर आणण्यात आली असून, या माध्यमातून सोशल डिसटन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget