एक्स्प्लोर

कर्ज घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 17 हजार कोटींच्या कंपनीचे मालक; TS कल्याणरामन यांची यशोगाथा 

ज्वेलरी ब्रँडचे (Jewellery Brands) प्रमुख  टीएस कल्याणरामन (TS  Kalyanaraman).कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारला होता. आज ते 17 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.

Success Story: प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या बळावर अनेकजण आपल्या उद्योगात यशस्वी होतात. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. यातीलच एक नाव म्हणजे ज्वेलरी ब्रँडचे (Jewellery Brands) प्रमुख  टीएस कल्याणरामन (TS  Kalyanaraman). कल्याणरामन यांनी सुरुवातीला कर्ज घेऊन शून्यातून सुरुवात केली होती. आज ते 17 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.

अनेक शहरांमध्ये ज्वेलरी ब्रँडच्या शाखा

कल्याण ज्वेलर्सचा व्यवसाय देशातील अनेक शहरांमध्ये आहे. अनेक शहरांमध्ये या कंपनीच्या शाखा आहेत. या ज्वेलरी ब्रँडचे नाव सर्वांनी ऐकले असेलच. कल्याणरामन यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी केरळमधील त्रिशूर येथे झाला आहे. चांगली मेहनत घेऊन काम केलं तर स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. शून्यातून सुरुवात करुन अनेक लोक मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत. या लोकांपैकी एक म्हणजे व्यापारी घराण्याचे कल्याणरामन (टीएस कल्याणरामन). व्यवसायाशी कौटुंबिक संबंध असूनही त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. ज्यासाठी त्यांनी कर्ज काढून सोन्याचे दुकान उघडले. त्यांची कंपनी आज दागिन्यांचा मोठा ब्रँड बनला आहे.

व्यवसाय देशभर 

कल्याणरामन यांचे वडील टीआर सीतारामय्या हे कपड्यांचे मोठे व्यापारी होते. त्यांचे आजोबा पूर्वी पुजारी होते. पण नंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कल्याणरामन यांनी वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांकडून व्यवसायातील गुंतागुंत शिकण्यास सुरुवात केली. ते वडिलांना त्याच्या दुकानात मदत करत होते. त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजमधून वाणिज्य विषय घेऊन पदवी पूर्ण केली.

कल्याण ज्वेलर्सची देशातील अनेक राज्यात 200 हून अधिक दुकाने

वडिलांचा घरात मोठा व्यवसाय असूनही कल्याणरामन यांना त्या व्यवसायात रस नव्हता. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी अभ्यास करून 25 लाखांचा निधी गोळा केला. त्यांना सोन्याचे दुकान उघडायचे होते. ज्यासाठी जमा केलेला निधी कमी होता. त्यामुळं त्यांनी बँकेकडून पन्नास लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचे पैसे आणि आपली बचत यातून कल्याणरामन यांनी त्रिशूरमध्ये कल्याण ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान उघडले. ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलं. हळुहळू त्यांनी केरळमधून इतर राज्यातही व्यवसाय सुरू केला. आज कल्याण ज्वेलर्सची देशातील अनेक राज्यांमध्ये 200 हून अधिक दुकाने आहेत.

महत्वाच्या बातम्या:

5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; दुग्ध व्यवसायातून महिला महिन्याला कमावतेय 7 लाख रुपये 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Price: युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Embed widget