एक्स्प्लोर

IIT उत्तीर्ण तरुणाने सरकारी नोकरीऐवजी केली शेतीची निवड , आज वर्षाला कमवतोय 10 लाख रुपये 

IIT उत्तीर्ण झालेल्या एका तरुणाने (IIT pass out youth) सरकारी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकरी भरघोस नफा कमावत आहे.

Success story : IIT उत्तीर्ण झालेल्या एका तरुणाने (IIT pass out youth) सरकारी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशातील (Odisha) सुंदरगढ जिल्ह्यातील टंगरपाली ब्लॉकमधील रतनपूर येथील तरुण शेतकरी  हिरोद पटेल असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  हिरोदला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. तो वडिलांनाही आपल्या शेतीत मदत करत असे. यातून त्यांनी शेतीचे तंत्र शिकून घेतले. यानंतर हेरोदने शेती सुरू केली.  

वडिलांच्या निवृत्तीनंतर हिरोद पटेल यांनी स्वतःच्या एक एकर जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. हिरोद पटेल यांनी लहानपणापासूनच शेतीची आवड होती. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सरकारी नोकरी निवडण्याऐवजी शेतीची निवड केली. हिरोद पटेल असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो एका निवृत्त लष्करी जवानाचा मुलगा आहे. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हिरोद यांनी सरकारी नोकरीऐवजी शेतीची निवड केली. यातून आज हिरोद स्वावलंबी झाला आहे. शेतीच्या माध्यमातून ते त्यांच्या परिसरातील अनेकांना रोजगारही देत ​​आहेत. तसेच, त्यांना शेतीतून वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

शेतात विविध प्रकारच्या भाज्या, केळी, आंबा, पेरु, सफरचंद

वडिलांच्या निवृत्तीनंतर हिरोद पटेल यांनी स्वतःच्या एक एकर जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. हिरोदला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. तो लहानपणापासून घरातच शेती पाहत असे. त्यानेही वडिलांना साथ दिली. यातून त्यांनी शेतीचे तंत्र शिकून घेतले. यानंतर हिरोदने शेती करण्यास सुरुवात केली. शेतीच्या क्षेत्रात आपले काम वाढवले. आज त्यांच्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या, केळी, आंबा, पेरु आणि थायलंड सफरचंद बेरीची झाडे आहेत. यातून दरवर्षी चांगले उत्पादन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या एकात्मिक शेतीतून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते, असा दावा त्यांनी केला.

मत्स्यपालनही केलं सुरु 

हिरोदने केवळ भाजीपाला आणि फळे लागवडीपुरते मर्यादित ठेवले नाही. तर त्यांनी मत्स्यपालन सुरू केले आणि त्यात यश मिळवले. त्यांनी आपल्या शेतात तीन तलाव बांधून त्यात मत्स्यपालन सुरु केले. अल्पावधीतच त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. हिरोदच्या एकात्मिक शेती तंत्रामुळे त्यांच्या गावातील काही तरुणांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रजातींची केळी पिकवण्याची माहितीही घेतली. त्यानंतर त्यांनी उद्यान विभाग आणि पाणलोट विभागाकडून मिळालेल्या निधीतून त्यांच्या जमिनीवर तलाव खोदून घेतले.

भाजीपाला शेतीतून चांगले उत्पन्न 

मी भातशेती केली तर मी वर्षाला 25000 रुपये किंवा 30000 रुपये कमवू शकतो असे हिरोदने सांगितले. पण, त्याच एक एकर जमिनीवर भाजीपाला, फळे आणि फुलांची लागवड करुन मी वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये कमवतो. बेरोजगार तरुणांनी शेतीला करिअर म्हणून निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शेती क्षेत्रात करिअरसाठी चांगली संधी आहे. सुरुवातीला अडचणी आल्या, पण जेव्हा तुम्हाला शेतीबद्दल सर्व काही कळू लागते, तेव्हा गोष्टी सोप्या होतात. शेतीच्या कामात फलोत्पादन अधिकारी आणि मृदसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना खूप सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

दिल्ली विद्यापीठामधून उत्तीर्ण, नोकरीऐवजी शेती करण्याचा तरुणीचा निर्णय, आज वर्षाला कमावतेय 45 लाख 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
Indurikar Maharaj : महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget