एक्स्प्लोर

Telecom Stocks : 5G लाँच होण्याआधी एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

Telecom Stocks : 5G सर्विस लाँच होण्याआधी टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.

Telecom Stocks Price in India : देशात नुकतीच 5G सेवा (5G Service) सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात 5G इंटरनेट (5G Internet) सेवा देशातील फक्त काही शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्लीसह 13 देशांचा समावेश आहे. 5G नेटवर्कमुळ टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom Company) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. लिलावात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमची खरेदी केली. त्यामुळे लवकरच या कंपन्यांकडून 5G सर्विस लाँच करण्यात येईल. त्याआधी या टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 

एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी

जिओ आणि एअरटेल टेलिकॉम कंपन्यांकडून लवकरच 5G सेवा लाँच करण्यात येईल. जिओ दिवाळीपर्यंत 5G नेटवर्क सुरु करेल. त्यामागोमाग एअरटेलचं 5G नेटवर्क चालू होईल. 5G सर्विस लाँच होण्याआधी टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एयरटेल कंपनीच्या शेअरने (Airtel Share Price) 52 आठवड्यांमधील विक्रमी पातळी गाठली आहे. एअरटेलचे शेअर 800 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

सध्या एअरटेलच्या शेअरची किंमत काय?

30 सप्टेंबर 2022 रोजी, NSE वर एअरटेलच्या शेअर्सची कमी किंमत 761.45 रुपये होती आणि कमाल किंमत 809 रुपये होती. त्यानंतर 5G लाँच झाल्यावर एका दिवसातच शेअर्सच्या किमतीत 47 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एअरटेलच्या शेअरची सध्याची किंमत 809 रुपये आहे. एअरटेलच्या शेअर्सची ही आतापर्यंतची विक्रमी किंमत आहे. एअरटेलच्या शेअरची क्लोजिंग प्राईज 799.60 रुपये आहे.

मार्च 2024 पर्यंत देशभरात एअरटेल 5G 

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक एअरटेलने (Airtel) 5G इंटरनेट सेवेबाबतच्या भविष्यातील योजना सांगितल्या आहेत. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलंय की,  एअरटेलने चार महानगरांसह 8 शहरांमध्ये 5G टेलिकॉम सेवा सुरू केली आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरात या सेवा पुरवण्याची कंपनीची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget