एक्स्प्लोर

सूर्य करणार कुंभ राशीत करणार प्रवेश! 13 फेब्रुवारीपासून तीन राशीचे नशीब फळफळणार तर चार राशींना बसणार फटका

सूर्य मकर राशीतील आपला प्रवास  समाप्त करून  कुंभ राशीत  प्रवेश करणार आहे. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुंभ राशीत सूर्याच्या आगमनाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.

Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या  शुभ आणि अशुभ घटनांना ग्रह जबाबदार मानले जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह महिन्याला राशी बदलत असतात. ग्रह बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो.  ग्रहांविषयी बोलायचे तर ग्रहांचा स्वामी स्वामी सूर्यदेव आहे. सूर्य दर  महिन्याला आपली राशी बदलतो  (Sun Transit 2024). सूर्य राशी बदलतो त्याला  सूर्य संक्रांती म्हणतात. 13 फेब्रुवारीला सूर्य आपली राशी बदलणार आहे. सूर्य मकर राशीतील आपला प्रवास  समाप्त करून  कुंभ राशीत  प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह  13 फेब्रुवारी ते 18  मार्च या काळात कुंभ राशीत राहणार आहे. सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक राशींच्या लोकांवर त्याचा प्रभाव नक्कीच दिसून येईल. काही राशीच्या  लोकांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम दिसू शकतो. काही लोकांचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळू शकते आणि आर्थिक लाभाचीही शक्यता आहे.

कुंभ राशीमध्ये सूर्याच्या भ्रमणामुळे शनीचा संयोगही तयार होणार आहे.  म्हणजे सूर्य आणि शनि दोघेही कुंभ राशीत जवळपास महिनाभर एकत्र राहणार आहे. वैदिक ज्योतिषात सूर्य आणि शनी एकत्र येणे चांगले मानले जात नाही.  कारण सूर्य आणि शनीचे एकमेकांशी वैर आहे. अशा परिस्थितीत, यामुळे काही राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. तसेच नोकरी-व्यवसायात अडथळे येऊ शकतात. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुंभ राशीत सूर्याच्या आगमनाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.

या राशींना बसणार मोठा फटका

कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण आणि शनीच्या संयोगामुळे कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाावे लागणार आहे. नोकरदारांना कामाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी वाद आणि तणाव वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांचेही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी  दहा वेळा विचार कराय. अनावश्यक खर्च वाढू शकतो. उसने पैसे देणे टाळावे

या राशींना होणार फायदा

सूर्याच्या राशी बदलामुळे  मिथुन, तूळ आणि सिंह राशीच्या लोकांना  फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होणार आहे.  नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळतील,  काही जुने वाद मिटल्यामुळे तुम्हाला मोठा  दिलासा मिळेल.

दान करा 

तांब्याचे भांडे, पिवळे किंवा लाल कपडे, गहू, गूळ, लाल चंदन इत्यादी सूर्याशी संबंधित वस्तू दान करा. मनोभावे तुम्हाला वाटेल त्या वस्तू दान करा. कुंडलीतील सूर्याचे दोष दूर होऊन धन-समृद्धी प्राप्त होईल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
Lucky Zodiac Signs 2 June 2026: 2 जून 6 राशींचं नशीब पालटणार! गुरू ग्रहाचं संक्रमण अन् पॉवरफुल हंसराजयोग, दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ
2 जून 6 राशींचं नशीब पालटणार! गुरू ग्रहाचं संक्रमण अन् पॉवरफुल हंसराजयोग, दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ
Baba Vanga Prediction: जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Embed widget