एक्स्प्लोर

Geeta Gyan : ईश्वरच करतो 'अशा' लोकांचे रक्षण, जाणून घ्या तुम्ही आहात 'का' या यादीत 

Geeta Gyan : गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते.

Geeta Gyan : श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. असे म्हटले जाते की, गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते, असे म्हटले जाते.  गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की कोणत्या लोकांचे रक्षण भगवंत स्वतः करतात. चला जाणून घेऊया अशा लोकांबद्दल.  

गीतेत लिहिले आहे की, ज्याच्या मनात फक्त भगवंतच वास करत असतो आणि प्रत्येक क्षण भगवंताचा विचार करण्यात मग्न असतो, त्याला खरा भक्त म्हणतात. सतत भगवंताशी जोडलेल्या अशा भक्तांचे रक्षण भगवंतच करतात.

श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रतेची भावना नसेल तर त्याला यश मिळणे व्यर्थ आहे. यशासाठी व्यक्तीने नम्र असणे आवश्यक आहे.

श्रीकृष्ण सांगतात की, आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजेत. कारण त्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होत नाही.

गीतेत सांगितले आहे की, माणसाने स्वतःला तामसिक आणि संयमी आहारापासून दूर ठेवावे. अशा आहारामुळे मनात चंचलता आणि सदोष विचार निर्माण होतात, त्यामुळे विचार विकृत होतो.

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, मोठ्या आणि महान गोष्टी वेळ आणि परिश्रमाने साध्य होतात. शंका घेणाऱ्या लोकांना यश मिळत नाही. दृढ विश्वास ठेवणारा आणि दृढ निश्चयाने समृद्ध व्यक्तीच यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच मनात कधीही संशय नसावा.

प्रत्येक काम करण्याचा नियम असावा. कोणतेही काम नियमितपणे एकाच वेळी केल्याने त्याची सवय होऊन जाते. वेळ पाळली तरच कोणतीही साधना सफल होते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

 Shani Gochar 2023 : 'या' राशींवर 26 महिने शनिची वक्रदृष्टी राहणार, 'या' गोष्टींची घ्या काळजी  

महत्त्वाच्या बातम्या

Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Shravan Somvar 2026: यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget