एक्स्प्लोर

Budhaditya Rajyog : 16 नोव्हेंबरला जुळून येतोय बुधादित्य राजयोग; 'या' 4 राशींचं नशीब उजळणार, पैशांचा होणार लखलखाट

Budhaditya Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

Budhaditya Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. यामुळे अनेक राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहेत. या राजयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे. काही राशींसाठी हा काळ शुभ असणार आहे तर काही राशींसाठी हा काळ अशुभ असणार आहे. त्यानुसार, 29 ऑक्टोबर रोजी बुध (Mercury) ग्रहाने वृश्चिक (Scorpio Horoscope) राशीत प्रवेश केला होता. आता 16 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा (Sun) राशी परिवर्तन करणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. हा राजयोग 4 राशींच्या लोकांसाठी फार शुभ मानला जाणार आहे. या राशीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तसेच, धनलाभाचेही योग आहेत. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात धनलाभाचे अनेक योग आहेत. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वेतनात चांगली वाढ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. अनेक काळापासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

बुध आणि सूर्याच्या संयोगाने मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात गुंतवणूक केलेली फायद्याची ठरेल. तसेच, भविष्यात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

बुध आणि सूर्याच्या युतीने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमचा व्यवसाय अधिक वाढेल. तसेच, दीर्घकालीन आजारापासून तुम्ही दूर राहाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : नोव्हेंबर महिन्यात 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; शनी, गुरुसह बुध ग्रह चालणार वक्री चाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Cluster Row: 'आम्हाला क्लस्टर नको', कळवा क्लस्टरला तीव्र विरोध, नागरिकांनी लावले निषेधाचे बॅनर
HC on Potholes: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची भरपाई, उच्च न्यायालयाचा पालिकांना इशारा
Chandrashekhar Bawankule मुंबईत दस्तऐवज नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादा हटवली,बावनकुळेंचा निर्णय
Tribal Protest: पालघरमध्ये आरक्षणासाठी आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
Varsha Gaikwad Mumbai :महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आझाद मैदानावर विविध पक्षांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
Embed widget