एक्स्प्लोर

Ahmednagar : भाज्यांचे दर कडाडले; बदलत्या हवामानामुळे आवक घटल्याने दरांमध्ये वाढ

पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

Ahmednagar : राज्यात मागील काही दिवस अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात देखील आहे. बदलत्या हवामानामुळे फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. मंडईत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडलेत. अहमदनगरमध्ये गवारीने 150 रुपये प्रति किलोचा भाव घेतला आहे. तर इतर भाज्यांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यात कमी अधिक फरकाने सर्वत्र भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे चित्र आहे. भाजीपाल्यांचे दर सरासरी 30 ते 50 रुपये किलो असतात. हवामानातील बदलामुळे सर्व पिकांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. मात्र, तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकं वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात या भाव वाढीमुळे काहीही पडत नसून व्यापारी एका दिवसात 20 ते 40 टक्के नफा कमवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत, मागील काही दिवसांपासून गवार, शेवगा यांची आवक फारच कमी होत आहे. त्यामुळे ठोक बाजारात गवारीला 110 ते 120 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे तर शेवग्याला 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहेत असं व्यापारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. आवक आणि मागणीचा समतोल राखण काहीसं कठीण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
बाजारात भाज्यांचे भाव जरी वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे शेतकरी 
रमेश खामकर यांनी म्हटले आहे. लागवड,  फवारणी , मजुरी यांचा खर्च वजा केला असता शेतकऱ्यांना केवळ 4 ते 5 रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

भाज्यांचे  होलसेल-किरकोळ  भाव खालील प्रमाणे
गवार - 110 रुपये (होलसेल) - 150 रुपये  (किरकोळ) 
शेवगा-  80 रुपये (होलसेल) -  120 (किरकोळ)
कारले-  50 (होलसेल)- 80 (किरकोळ)
बटाटा-  25 (होलसेल)- 30 (किरकोळ)
टोमॅटो-  22 (होलसेल)- 40(किरकोळ)
वाटाणा- 20 (होलसेल)- 30(किरकोळ)
मिरची - 60 (होलसेल)- 80 (किरकोळ)
सिमला मिरची- 50 (होलसेल)- 80 (किरकोळ)

तीन ते चार महिने पीक सांभाळून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळवणे जिकरीचे झाले आहे,शेतमजुरांना तीनशे रुपये मंजुरी मिळते. मात्र, किरकोळ बाजारात भाजीला 100 रुपये किलोचा भाव आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिसालाही हे दर परवडणारे नाहीत. मात्र, व्यापारी मोठा नफा कमवून मोकळे होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी

व्हिडीओ

Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का
Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
Embed widget