एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली! 15 नोव्हेंबरला मिळणार PM किसानचा हफ्ता, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'हे' काम करावं 

दरवर्षी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निदी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Installment) माध्यमातून सहा रुपयांचा निधी दिला जातो.

PM Kisan Samman Nidhi Installment: दरवर्षी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निदी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Installment) माध्यमातून सहा रुपयांचा निधी दिला जातो. ही रक्कम प्रत्येक चार महिन्यांच्या फरकारने दोन दोन हजार रुपये दिले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना (Farmers) 14 हफ्ते मिळाले आहेत. आता 15 वा हफ्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, 15 वा हफ्ता मिळवण्यापूर्वी काही महत्वाची कामं करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा 15 वा हफ्ता अडकू शकतो.  

15 नोव्हेंबरला 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

PM किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण जर तुम्ही याशी संबंधित काही महत्त्वाचे काम केले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला आहे. आता पंधरावा हप्ता येणार आहे. अर्ज भरताना तुमचे नाव बरोबर लिहावे, बँक खात्यावरील नाव तपासावे. याशिवाय आधार कार्ड क्रमांकाची योग्य माहितीही टाका. फॉर्ममध्ये काही चूक असल्यास हप्ता थांबवला जाईल. त्यामुळं काळजीपूरर्व माहिती भरा. 

शेतकरी बांधव अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर त्यांचे भुलेख क्रमांक, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि eKYC पूर्ण करावे. तसे न झाल्यास त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेतील 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील. या कालावधीत संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत आठ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते वर्ग केले जातील.

लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. सध्या 14 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवत आहे. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

PM Kisan योजनेशी काही अडचण असल्यास

पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. शेतकरी हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर देखील संपर्क करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा 'हे' काम

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget