एक्स्प्लोर

Innovative Agriculture Workshop : नीती आयोगाची 'नाविन्यपूर्ण शेती' विषयावर कार्यशाळा, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर राहणार उपस्थित

ती आयोगाकडून 'नाविन्यपूर्ण  शेती' (इनोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे 25 एप्रिलला ही कार्यशाळा होणार आहे.

Innovative Agriculture Workshop : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, नीती आयोगाकडून 'नाविन्यपूर्ण  शेती' (इनोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे 25 एप्रिलला ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पुरषोत्तम रुपाला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे संबोधित करणार आहेत.

दरम्यान, उद्या होणारी कार्यशाळा भारत आणि परदेशातील नाविन्यपूर्ण शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या हितसंबंधितांना एकत्र आणेल अशी अपेक्षा आहे. नैसर्गिक शेतीचे संवर्धन करणे, मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणे, त्याची भूमिका अधोरेखित करणे आणि हवामान बदल कमी करणे या प्रमुख विषयांवर या कार्यशाळेत चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नैसर्गिक शेती पद्धती मुख्यतः अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे पुरस्कृत केलेल्या कृषी पर्यावरणाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. ही पद्धत रासायनिक शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यवहार्य उपाय करायला सांगते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रसंगी नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर दिला आहे. 16 डिसेंबर 2021 रोजी नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान, पंतप्रधनांनी नैसर्गिक शेती ही जनचळवळीत रुपांतरित व्हावी, असे आवाहन केले होते.  2022-23 च्या अर्थसंकल्पातही संपूर्ण देशभरात रसायन मुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. ज्याची सुरुवात गंगा नदीच्या 5 किमी रुंद प्रट्ट्यातील शेतापासून झाली आहे. सध्या शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. देशातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. हे करत असताना शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य नेमकं कसे जपावे, नैसर्गीक शेतीचे संवर्धन कसे करावे यासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच परदेशात शेती क्षेत्रात कोणकोणते बदल होत आहेत. त्यादृष्टीने आपल्या देशात काही करता येईल का या संदर्भात देखील या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Tukdebandi Law: तालुक्यातील रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा निरस्त, जमिनी असणाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा निरस्त, लहान जमिनी असणाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Mumbai High Court on Rahul Gandhi: राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Nimisha Priya Execution Case: येमेनमध्ये भारतीय नर्सची फाशीची शिक्षा लांबणीवर; दोन्ही देशांच्या धार्मिक नेत्यांची चर्चा; हृदयाजवळ गोळी मारून मृत्युदंड देण्याची शिक्षा
येमेनमध्ये भारतीय नर्सची फाशीची शिक्षा लांबणीवर; दोन्ही देशांच्या धार्मिक नेत्यांची चर्चा; हृदयाजवळ गोळी मारून मृत्युदंड देण्याची शिक्षा
Thane Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरखाली सापडून तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे, समोरचं दृश्य पाहून लहान भाऊ जागेवरच थिजला
'आई, दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झालेत'; ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, तरुणीचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Tukdebandi Law: तालुक्यातील रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा निरस्त, जमिनी असणाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा निरस्त, लहान जमिनी असणाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Mumbai High Court on Rahul Gandhi: राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Nimisha Priya Execution Case: येमेनमध्ये भारतीय नर्सची फाशीची शिक्षा लांबणीवर; दोन्ही देशांच्या धार्मिक नेत्यांची चर्चा; हृदयाजवळ गोळी मारून मृत्युदंड देण्याची शिक्षा
येमेनमध्ये भारतीय नर्सची फाशीची शिक्षा लांबणीवर; दोन्ही देशांच्या धार्मिक नेत्यांची चर्चा; हृदयाजवळ गोळी मारून मृत्युदंड देण्याची शिक्षा
Thane Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरखाली सापडून तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे, समोरचं दृश्य पाहून लहान भाऊ जागेवरच थिजला
'आई, दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झालेत'; ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, तरुणीचा मृत्यू
Mumbai Crime : पत्नीसोबत वेळ घालवण्यात चार वर्षांची चिमुरडी ठरली अडचण; सावत्र पित्याने मुलीला अतिशय क्रूरपणे संपवलं, मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात खळबळ
पत्नीसोबत वेळ घालवण्यात चार वर्षांची चिमुरडी ठरली अडचण; सावत्र पित्याने मुलीला अतिशय क्रूरपणे संपवलं, मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात खळबळ
MHADA : म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी
Jayant Patil: समारोपाच्या भाषणात जयंत पाटील भावूक, आवंढा गिळून बोलायचे थांबले, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हात दाखवून शांत बसवलं
समारोपाच्या भाषणात जयंत पाटील भावूक, आवंढा गिळून बोलायचे थांबले, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हात दाखवून शांत बसवलं
Embed widget