एक्स्प्लोर
India Vs Pakistan T20 WC : चाहत्यांनो आपल्या भावनांना आवर घाला...टीका थांबवा,टीम इंडियाला सपोर्ट करा
आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाच्या पाकिस्तानवरच्या सलग बारा विजयांची मालिका अखेर दुबईत खंडित झाली. युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं ३१ धावांत तीन विकेट्स काढून पाकिस्तानच्या विजयाचा पाया घातला. त्याच्या या कामगिरीमुळंच भारताला वीस षटकांत सात बाद १५१ धावांचीच मजल मारता आली होती. मग बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननं १५२ धावांची अभेद्य सलामी रचून त्या पायावर विजयाचा कळस चढवला. बाबर आझमनं नाबाद ६८ धावांची आणि मोहम्मद रिझवाननं नाबाद ७९ धावांची खेळी उभारली.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
नाशिक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement