एक्स्प्लोर
Advertisement
IND vs PAK T20 Shoaib Akhtar : महामुकाबहल्यापूर्वी शोएब म्हणतो... "पाकिस्तानला कमी लेखू नका"
T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा करत विराट कोहली अन् कंपनीला धक्का दिलाय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
क्रीडा
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
Ranjee Traphee Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात; अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
Ranji Trophy : रणजी करंडकाच्या फायनलवर मुंबईची घट्ट पकड, दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 141 धावांची मजल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
क्राईम
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion