एक्स्प्लोर
सलग दुसऱ्या वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त, धरणं, धबधबे, नद्या तुडूंब
ना दुष्काळाची चिंता, ना पाणी टंचाईचं संकट... कारण सलग दुसऱ्या वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त झाला आहे...
गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात सुरु असलेल्या सततच्या पावसानं नदी नाले, धरणं. विहिरी, शेततळी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला आहे... आणि त्यात जलयुक्त शिवारची कामं झाल्यानं जमिनीतला पाणीसाठा कमालीचा वाढलेला आहे. इतकंच नाही तर मराठवाड्यातल्या धबधब्यांमध्येही जीव आला आहे...
गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात सुरु असलेल्या सततच्या पावसानं नदी नाले, धरणं. विहिरी, शेततळी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला आहे... आणि त्यात जलयुक्त शिवारची कामं झाल्यानं जमिनीतला पाणीसाठा कमालीचा वाढलेला आहे. इतकंच नाही तर मराठवाड्यातल्या धबधब्यांमध्येही जीव आला आहे...
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement