एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
नाशिक : निफाडमध्ये तापमानाचा पारा 7.4 अंशांवर घसरला, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत
सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव येतो आहे. निफाडचं आजचं तापमान तर 7.4 अंशावर घसरलं आहे. तर इकडे पुण्याचा पाराही 9 अंशावर पोहोचला आहे. खरं तर जानेवारी महिना सुरु होताच थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा याऊलट चित्र बघायला मिळत आहे. निफाड परिसरात सर्वाधिक द्राक्षाचं पिक घेतलं जातं. मात्र थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवणी थांबली. त्यांना तडे गेले आहेत, यामुळे द्राक्ष निर्यात होतील की नाही याची भिती बागायतदरांमध्ये आहे. सध्या शेतकऱ्यांची संपूर्ण रात्र तशेतात जाते आहे. अगदी पहाटेपासूनच शेकोटी करून द्राक्षाला ऊब देत द्राक्षाचं फळ वाचविणयाचा प्रयत्न केला जातो आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion