एक्स्प्लोर
Advertisement
Climate Change Special Report : तीव्र उष्णता, दुष्काळ आणि महापुरामुळे भारतासोबतच विकसनशील देश त्रस्त
तीव्र उष्णता, दुष्काळ आणि महापुरामुळे भारतासोबतच इतर विकसनशील देश त्रस्त झाले आहेत. वातावरणीय बदलाच्यापरिणामांमुळे भारतासोबतच अनेक विकसनशील देशांना फटका बसतोय. नुकताच पाकिस्तानात आलेला महापूर हे त्याचं उत्तमउदाहरण. भारतही त्याला अपवाद नाही. महापूर, दरडी कोसळण्याच्या घटना, कमी वेळेत पडणारा अधिकचा पाऊस किंवा कडाक्याचाउष्मघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. विकसित देशांकडून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, हरित वायूंचेउत्सर्जन आणि खनिज इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात बदल होतायत आणि त्याचा फटका वातावरण बदलांच्या माध्यमातूनविकसनशील देशांना होतोय. त्यामुळे विकसनशील देशांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी जोर धरु लागलीय.
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement