एक्स्प्लोर
India Rain :चीनचं निसर्गाला आव्हान, भारताला धोका ;हवामानशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे म्हणतात...
India Rain : China भारताचा पाऊस चोरणार? चीनच्या हवामान बदल कार्यक्रमाचा भारताला धोका. चीन निसर्गाला आव्हान देत कृत्रीम पावसाची योजना आखत आहे. या कृत्रीम पावसाचा मोठा फरक भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा






















