एक्स्प्लोर
Radhakrishna Vikhe Patil On Corona | सरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती नेमावी : राधाकृष्ण विखे पाटील
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार विविध उपाय योजना करीत असले तरी राज्यातील आत्ताची स्थिती काळजी वाढवणारी असून कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र जास्त भरडले जाण्याची शक्यता आहे राज्यसरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती नेमण्याची मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडे केली असून
राज्यातील अनुभवी सर्वपक्षीय नेत्यांची उच्चाधिकार समीती नेमावी व संकटावर मात करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याच मत व्यक्त केलय यासंदर्भात
भाजप पक्ष नेतृत्वाला सुद्धा पत्र लिहिले असून सर्व पक्षीय नेत्या सॊबत विविध क्षेत्रातील तज्ञांचा सुद्धा समावेश समितीत करावा अशी मागणी विखे पाटील यांक केलीय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी...
बातम्या
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र


















