Sainath Babar : दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही! हिंदू सक्तीवरुन मनसेचा इशारा ABP MAJHA
Sainath Babar : दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही! हिंदू सक्तीवरुन मनसेचा इशारा ABP MAJHA
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
शाळेत पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी अशी सक्ती करण्याचा आदेश जो राज्य सरकारने काढला आहे आणि त्याच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाल्याच पाहायला मिळतय. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नको असा आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता. मात्र आता त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याच पाहायला मिळतय. जोपर्यंत हा सगळा निर्णय तो रद्द केला जात नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आम्ही पुण्यात येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला. आपल्या सोबत शहरााध्यक्ष साईनाथ बाबर दादा आहेत. काय नेमक म्हणणं आहे? तुम्ही आक्रमक पवित्रा घेताना दिसताय? तुम्ही पाहिल असेल की एप्रिल महिन्यापासूनच शिक्षण विभागाचा जो सावळा गोंधळ सुरू आहे. खरं तर पहिला आदेश काढला की तिसरी भाषा ही तुम्हाला सक्तीची असेल, नंतर म्हणले की पळवाट त्यातून काढून की तिसरी भाषा सक्तीची असणार आहे पण ते तुम्ही ठरवा. 20 मुलं आली तर तुम्हाला ती भाषा शिकवली जाईल पण हे कुठेतरी पळ मार्गाने तुम्ही हिंदी शिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामधल्या... सांगितल आहे की आम्हाला हिंदी भाषा सक्तीची नको आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व आंदोलन भविष्यात उभ करणार आहोत. हे हिंदी आणि मराठीच राजकारण झालं मात्र पहिलीतल्या मुलावर हे किती परिणामकारक असणार आहे हे देखील तुम्ही तुमच्या. खरं तर जी चिमुकली लहान मुल असतात. पहिलीच्या मुलावर तुम्ही किती बर्डन टाकणार आहात? खरं तर पूर्वीपासून आपण मराठी त्यांच्याकडून शिकून घेतो कारण ती आपली मातृभाषा आहे. हिंदी भाषा आपण त्यांच्याकडून शिकून घेतो. परत. दादा भुसेंना पुणे शहरामध्ये येऊ देणार नाही हा तर काही प्रश्नच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलमध्ये आम्ही आमच्या स्टाईलमध्ये आम्ही त्यांचा विरोध करू आणि ज्या पद्धतीने त्यांना थांबवता येईल आम्ही थांबवणार कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठीवर कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत कुठेतरी मताच राजकारण करून मराठीवर आक्रमण करत आहेत त्यामुळे आम्ही दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही. किती काही झालं तरी हा निर्णय जोपर्यंत रद्द केला जात.


















