एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Political Crisis : सत्तानाट्याबद्दल जनतेला काय वाटतं? 'मतदानानंतर शाई न लावता चुना लावा'
गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाला, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. गेल्या रविवारी अजित पवार सत्तेत आले. ज्या जनतेसाठी सरकार असतं, त्या जनतेला या सत्तानाट्याबद्दल काय वाटतं, ते एबीपी माझा जाणून घेतंय..या सगळ्या घडामोडींमुळे मतदानाचा टक्का कमी होईल, अशा भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्यात. दरम्यान जे देशाचं भविष्य आहे अशा तरुणांना नेमकं या बदलत्या राजकारणाबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
रत्नागिरी
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion