एक्स्प्लोर
Advertisement
कोळसा खाणीनं ग्रामस्थांचं पाणी पळवलं? संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरगावात पाण्यासाठी वणवण
गावाजवळ विकासाचे प्रकल्प आले, मोठे उद्योग व्यवसाय आले तर गावाचा विकास होतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील बोरगाव मध्ये नेमकं याच्या विपरीत घडलंय. गाव जवळ असलेल्या कोळशाच्या खाणीमुळे गावातील पाणीच पळालंय. त्यामुळे एकेकाळी संत्र्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेले बोरगाव आज खरिपाच्या शेतीलाही महाग ठरतंय. भर पावसाळ्यात हिरव्यागर्द निसर्गातही बोहरगावला कृत्रिम दुष्काळ सोसावा लागत आहे. एबीपी माझाने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचे प्रयत्न केले मात्र, गावाची अडचण शासन दरबारी मांडण्यात आली आहे. लवकरच उपाय करू असं सरकारकडून उत्तर मिळालं.
नागपूर
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion