एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut : महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीत PM Narendra Modi यांनीही प्रयत्न केले, राऊतांचा आरोप
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडाला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी बंडाळी पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) लिहिले आहे.
मुंबई
Ujjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकम
Bhandup : भांडुपमध्ये पैशाने भरलेली व्हॅन जप्त; साडेतीन कोटींची रोकड मिळाली
Mumbai Crime : भांडूपमध्ये कॅशन भरलेली व्हॅन पोलिसांच्या ताब्यात : ABP Majha
Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी
Varsha Gaikwad : महाराष्ट्राच्या राजकारणाला मलीन करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जातंय - गायकवाड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
कोल्हापूर
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion