एक्स्प्लोर
वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा साजरी! पारंपरिक वेशभूषेत दिसले कोळी बांधव
समुद्रकाठी राहणाऱ्या त्याचसोबत प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांसाठी नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण मानला जातो. ह्याचदिवशी समुद्रात नारळ सोडून मासेमारी सुरु केली जाते. वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांकडून बोटींची पूजा केली गेली. बोटींना पताका लावण्यात आल्यात. छान रंगरंगोटी करुन बोटी सजवण्यात आल्यात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ देखील समुद्राला अर्पण करण्यात आलेत. त्याचसोबत पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधवांनी यावेळी आपला सहभाग नोंदवला होता. त्याचसोबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील समुद्राला यावेळी नारळ अर्पण केला.
मुंबई
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट






















