एक्स्प्लोर
Mumbai Water Supply : मुंबई शहरात काही ठिकाणी 'हे' दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आलीेयेे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे त्यामुळे ३० जानेवारीला चोवीस तासांसाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
मुंबई
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion




















