एक्स्प्लोर
Mumbai : जालन्यातील घटनेसंदर्भात ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनमध्ये
ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये पोहोचलेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला संदर्भात ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे, अनिल परब, अजय चौधरी, रमेश कोरगावकर, सचिन अहिर, विलास पोतनीस राज्यपालांना भेटणार आहेत.
मुंबई
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















