एक्स्प्लोर
Mumbai : जालन्यातील घटनेसंदर्भात ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनमध्ये
ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये पोहोचलेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला संदर्भात ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे, अनिल परब, अजय चौधरी, रमेश कोरगावकर, सचिन अहिर, विलास पोतनीस राज्यपालांना भेटणार आहेत.
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा





















