एक्स्प्लोर
Mumbai Mahayuti Candidate : महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार अर्ज भरणार
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील, पालघरचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा आज आपला अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना महायुती मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















