एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं
फोन टॅपिंग प्रकरणात माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवणार की नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला आहे. जर आरोपी बनवणार नसाल अन्यथा याचिका ऐकायला लावून कोर्टाचा वेळ फुकट घालवू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं, सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई
Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं
Shivaji Park निवडणुकांच्या सभांसाठी फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी
Mumbai Mahim Accident : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहीम समुद्रात 5 मुले बुडाली
Juhu Holi 2024 : मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
राजकारण
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion