एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : मंत्रालयातील अभ्यंगतांसाठी भेटण्याची वेळ राखून ठेवा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
काल मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय..अभ्यगतांसाठी भेटण्याची वेळ राखून ठेवण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केलंय. सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा, असे आदेश सर्व मंत्र्यांना दिलेत तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, अशाही सूचना दिल्यात
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement