एक्स्प्लोर
Advertisement
Cycle Boat Story | वाशिम जिल्ह्यातल्या खराखुरा रॅन्चो, अत्यंत कमी खर्चात सायकलची निर्मिती
वाशीम जिल्ह्यातील बाळखेड पैनगंगा नदी काठी असलेल छोट गाव या गावातील फक्त दहावी पर्यंत शिकलेला सुशांत भारती हा शेतकरी चांगला चर्चेचा विषय बनला आहे तो त्याच्या कल्पकते मुळे ... सुशांत यांच्या कडे आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या शेता च्या माध्यमातून सुशांत उदरनिर्वाह चालवतो मात्र उदरनिर्वाह च साधन असलेली शेती पैनगंगा नदी काठी असल्याने शेतात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. जास्त पाणी असल्याने शेतात नदी पार करणे कठीण होऊन बसते दुसरा जवळचा वळणाचा रस्ता नसल्याने नदी हा एक मेव पर्याय मात्र नदी मध्ये असलेल पाणी सुशांत साठी नेहमी त्रासदायक कारण कुठलच शेतातील काम वेळेत पूर्ण होत नव्हत आणि दुसरा मार्ग खर्चिक आणि वेळ खाऊ या वर सुशांत ने शक्कल लढवत त्यावर मात करण्याचं ठरवलं.
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement