एक्स्प्लोर
Cycle Boat Story | वाशिम जिल्ह्यातल्या खराखुरा रॅन्चो, अत्यंत कमी खर्चात सायकलची निर्मिती
वाशीम जिल्ह्यातील बाळखेड पैनगंगा नदी काठी असलेल छोट गाव या गावातील फक्त दहावी पर्यंत शिकलेला सुशांत भारती हा शेतकरी चांगला चर्चेचा विषय बनला आहे तो त्याच्या कल्पकते मुळे ... सुशांत यांच्या कडे आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या शेता च्या माध्यमातून सुशांत उदरनिर्वाह चालवतो मात्र उदरनिर्वाह च साधन असलेली शेती पैनगंगा नदी काठी असल्याने शेतात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. जास्त पाणी असल्याने शेतात नदी पार करणे कठीण होऊन बसते दुसरा जवळचा वळणाचा रस्ता नसल्याने नदी हा एक मेव पर्याय मात्र नदी मध्ये असलेल पाणी सुशांत साठी नेहमी त्रासदायक कारण कुठलच शेतातील काम वेळेत पूर्ण होत नव्हत आणि दुसरा मार्ग खर्चिक आणि वेळ खाऊ या वर सुशांत ने शक्कल लढवत त्यावर मात करण्याचं ठरवलं.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा





















