एक्स्प्लोर
Advertisement
Farmers Help Special Report : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं काय? शेतकरी मदतीअभावी हतबल
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आजही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. यंदा मार्च-एप्रिलमध्ये नाशिक जिल्ह्यातील 82 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं 45 हजार हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालं. तर उत्तर महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांचा आकडा दीड लाखावर आहे. हे शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत. आता खरीप हंगामाला सुरुवात होतेय, तरीही रब्बी हंगामातील नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion