एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Beed : 'सरकार मतचोरीचं, निवडून दिलेलं नाही', ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सरकारवर 'मतचोरी' करून सत्तेत आल्याचा गंभीर आरोप केला. 'तुम्हाला असं वाटतंय हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल, आनंदात रहा... पण जर सरकार मतचोरी करुन आलेलं असेल तर...', असे थेट विधान उद्धव ठाकरे यांनी केले. उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना 'अनाथ मंत्री' संबोधले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. जूनमध्ये कर्जमाफी करताना बँकांचा फायदा न होऊ देता शेतकऱ्यांना थेट लाभ कसा देणार, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. वीजबिल माफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पॅकेजवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. पैठणच्या आमदाराने बाहेरून मतदार आणून जिंकल्याची कबुली दिल्याचा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























