एक्स्प्लोर
Pandharpur: ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया, पंढरपूर शहरावर पाणी टंचाईचं संकट ABP Majha
पंढपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे.. बंधाऱ्याचे दरवाजे जीर्ण झाल्यामुळे ही पाणी गळती सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंधाऱ्यातील हजारो लीटर पाणी वाया जात असल्यामुळे ऐन उन्हाळ्य़ात शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने काही दिवसांपूर्वीच उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलंय. मात्र, गळतीमुळे हे पाणी वाया जातंय. त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे...
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















