एक्स्प्लोर
Advertisement
Coal Shortage : संपूर्ण देश वीजटंचाईच्या उंबरठ्यावर, 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक
Coal Shortage: देशावर वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. खरं तर, देशातील 72 पॉवर प्लांटमध्ये फक्त तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. ऊर्जा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वीज मंत्रालयाने म्हटले आहे की, जर कोळसा वेळेवर पुरवला गेला नाही तर देशातील अनेक वीज प्रकल्प बंद पडू शकतात.
उर्जा मंत्रालयाच्या मते, जर कोळसा वेळेवर उपलब्ध झाला नाही, तर देशात मोठे वीज संकट येऊ शकते.
सप्टेंबरमध्ये उत्पादन वाढले
सरकारी मालकीच्या कोल इंडियाचे कोळसा उत्पादन सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 47 दशलक्ष टन झाले आहे. कोल इंडियाचे उत्पादन अशा वेळी वाढले आहे जेव्हा देशातील औष्णिक वीज केंद्रांना कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement