एक्स्प्लोर
Mumbai Satyacha Morcha : Raj-Uddhav फुटायला नको होते, मोर्चाआधी आजीबाई भावूक
मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या 'सत्याचा मोर्चा'च्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'मतदान चोरी होते, होते होते चोरी होते म्हणूनच साहेबांनी हा निर्णय घेतलाय', अशी थेट प्रतिक्रिया एका वृद्ध महिला कार्यकर्त्याने दिली आहे. या मोर्चासाठी पुणे आणि नाशिकवरूनही अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावे आणि त्यांनी वेगळे व्हायला नको होते, अशी तीव्र भावना एका आजींनी व्यक्त केली. मुंबई ही बाळासाहेबांचीच आहे आणि मराठी माणसाची आहे, असेही त्या म्हणाल्या. राज ठाकरे हे हजारो कार्यकर्त्यांसोबत ट्रेनने प्रवास करून मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र, या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, असेही समोर आले आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















