एक्स्प्लोर
Mumbai Satyacha Morcha : Raj-Uddhav फुटायला नको होते, मोर्चाआधी आजीबाई भावूक
मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या 'सत्याचा मोर्चा'च्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'मतदान चोरी होते, होते होते चोरी होते म्हणूनच साहेबांनी हा निर्णय घेतलाय', अशी थेट प्रतिक्रिया एका वृद्ध महिला कार्यकर्त्याने दिली आहे. या मोर्चासाठी पुणे आणि नाशिकवरूनही अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावे आणि त्यांनी वेगळे व्हायला नको होते, अशी तीव्र भावना एका आजींनी व्यक्त केली. मुंबई ही बाळासाहेबांचीच आहे आणि मराठी माणसाची आहे, असेही त्या म्हणाल्या. राज ठाकरे हे हजारो कार्यकर्त्यांसोबत ट्रेनने प्रवास करून मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र, या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, असेही समोर आले आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















