एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाल्यास शाळांसाठी टास्क फोर्स सकारात्मक : डॉ. समीर दलवाई
मुंबई : राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्या आहेत? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याकडून 'एबीपी माझा'ने जाणून घेतलं. 'शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याच डॉ. दलवाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा


















