एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाल्यास शाळांसाठी टास्क फोर्स सकारात्मक : डॉ. समीर दलवाई
मुंबई : राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्या आहेत? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याकडून 'एबीपी माझा'ने जाणून घेतलं. 'शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याच डॉ. दलवाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग





















