एक्स्प्लोर
Prithviraj Chavan : तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय- पृथ्वीराज चव्हाण
इकडे सरकार आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतंय.. त्याला विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचं दिसतंय.. अशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र, सरकारच्या भूमिकेवर गंभीर टीका केलीय.. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळालं तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. नेमकं काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा






















