एक्स्प्लोर
Advertisement
Parbhani Rain : परभणीत जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा फटका, अडीच लाख हेक्टरवर नुकसान
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे जून ते सप्टेंबर 28 पर्यंत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 85 मिलिमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.48 तास झालं पाऊस थांबून तरीही गोदावरी नदी काठच्या शेतात अजूनही पाणीच पाणी झाले आहे.यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र अद्यापही ना पिक विमा मिळालाय ना पंचनामे पूर्ण झाले त्यामुळे सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी परभणीच्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion