एक्स्प्लोर
Maha Politics: 'काँग्रेसला कोणी विचारलंय का?', मनसे नेते Avinash Abhyankar यांचा थेट सवाल
राज्यात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे बंधूंसोबत न जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर मनसे आणि शिवसेना (UBT) नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'काँग्रेसला कोणी विचारलंय का? त्यांचं बोलणं त्यांना लखलाव,' असा थेट टोला मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे, भाई जगताप यांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 'त्यांना काहीही बोलू दे' अशी प्रतिक्रिया देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र स्थानिक पातळीवर असे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, ज्यामुळे आघाडीतील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















