एक्स्प्लोर
Bacchu Kadu On Farmrs Issue: बच्चू कडूंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच तोडगा काढणार
राज्यातील शेतकरी अडचणीत असताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यावर लवकरच तोडगा काढतील असे सांगितले आहे. ‘बचूभाऊच्या मागण्यांबद्दल किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल निश्चित प्रकारे राज्य सरकार सकारात्मक आहे,’ असे स्पष्ट वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. बच्चू कडू हे आमचे मित्र आणि मंत्रिमंडळातील सहकारी होते, त्यांच्या भावना शेतकऱ्यांसाठी आहेत, असेही मुंडे म्हणाले. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात आहेत आणि ते यावर निश्चितपणे तोडगा काढतील, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















