एक्स्प्लोर
Maharashtra Electricity Issue : भर गणेशोत्सवात भारनियमनाचं संकट? वीज निर्मितीत अडथळे काय?
राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रातून ५० टक्केच वीजनिर्मीती होत असल्यामुळे वीज संकट वाढण्याची शक्याता निर्माण झालीय. पाऊस, ओला कोळसा आणि दुरूस्तींच्या कामामुळे वीजनिर्मीती प्रभावीत झालीय. सातही केंद्रात ९ हजार ५४० मेगावॅट वीज निर्मीतीची क्षमता असताना फक्त ४ हजार ७३२ मेगावॅट वीजनिर्मीती होतेय. त्यामुळे वीज संकट गडद होत आहे.
महाराष्ट्र
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई






















