एक्स्प्लोर
Maharashtra Electricity Issue : भर गणेशोत्सवात भारनियमनाचं संकट? वीज निर्मितीत अडथळे काय?
राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रातून ५० टक्केच वीजनिर्मीती होत असल्यामुळे वीज संकट वाढण्याची शक्याता निर्माण झालीय. पाऊस, ओला कोळसा आणि दुरूस्तींच्या कामामुळे वीजनिर्मीती प्रभावीत झालीय. सातही केंद्रात ९ हजार ५४० मेगावॅट वीज निर्मीतीची क्षमता असताना फक्त ४ हजार ७३२ मेगावॅट वीजनिर्मीती होतेय. त्यामुळे वीज संकट गडद होत आहे.
महाराष्ट्र
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















