एक्स्प्लोर
Maharashtra 12 MLA: अधिकाराच्या मुद्दयावरुन संघर्ष होणार, महाविकास आघाडी सरकारला 'सुप्रीम' दणका ABP Majha
पावसाळी अधिवेशनात ५ जुलै रोजी विधानसभेत गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. ते निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. अशा प्रकारचं निलंबन घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन करणं असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत






















