एक्स्प्लोर
Advertisement
Monsoon : अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम, आवक घटल्यानं दरात 50 टक्क्यांनी घसरण
राज्यात पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यावर याचा परिणाम झाल्याने एपीएमसी मध्ये होणारी आवक घटली आहे. नाशिक , नगर, पुणे , सांगली, सातारा भागातून एपीएमसी मध्ये भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र काल पडलेल्या पावसामुळे भाजीपाला काढण्यास शेतकर्यांना अडचण झाल्याने मुंबईत होणारी आवक घटली आहे. 550 ते 600 गाड्यांची आवक आज 350 चे 400 गाड्या झाली आहे. एकीकडे भाजीपाला कमी आला असला तरी दुसरीकडे खरेदी करायला उठाव नसल्याने भाजी एपीएमसी मध्ये शिल्लक राहिली आहे. यामुळे दर 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. सद्या पुढील तीन दिवस पावूस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिल्याने राज्यातील भाजीपाल्याचे नुकसान होवून पुढील आठवड्यात दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटील
Dhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहिती
Harshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट
City 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सांगली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion