एक्स्प्लोर
Monsoon : अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम, आवक घटल्यानं दरात 50 टक्क्यांनी घसरण
राज्यात पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यावर याचा परिणाम झाल्याने एपीएमसी मध्ये होणारी आवक घटली आहे. नाशिक , नगर, पुणे , सांगली, सातारा भागातून एपीएमसी मध्ये भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र काल पडलेल्या पावसामुळे भाजीपाला काढण्यास शेतकर्यांना अडचण झाल्याने मुंबईत होणारी आवक घटली आहे. 550 ते 600 गाड्यांची आवक आज 350 चे 400 गाड्या झाली आहे. एकीकडे भाजीपाला कमी आला असला तरी दुसरीकडे खरेदी करायला उठाव नसल्याने भाजी एपीएमसी मध्ये शिल्लक राहिली आहे. यामुळे दर 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. सद्या पुढील तीन दिवस पावूस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिल्याने राज्यातील भाजीपाल्याचे नुकसान होवून पुढील आठवड्यात दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 01 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 01 February 2025
Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
Sanjay Shirsat Interview : दोन 'शिवसेना' झाल्या याचं दुःख, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 01 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement