एक्स्प्लोर
Advertisement
Sarpanch Selection | ठाकरे सरकारचा सरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला | ABP Majha
थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करुन ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जावी, हा महाविकास आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळून लावला आहे. ठाकरे सरकारला हा मोठा दणका असून, यामुळं राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय रद्द करत जुन्याच पद्धतीनुसार, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला. तसेच, अध्यादेशही सरकारनं काढला होता. या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे.
महाराष्ट्र
Manoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषण
BJP Vidhan Sabha Candidate List : Atul Bhatkhalkar यांना भाजपमधून पुन्हा संधी, प्रतिक्रिया काय?
Shreejaya Chavan On Vidhan Sabha :भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया काय?
Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : बावनकुळे यांना संधी; नागपूर मध्यची जागा कुणाला?
Maharashtra Vidhan Sabha BJP First Candidates List | विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement