एक्स्प्लोर
Farmers Protest: 'सरकारने आंदोलनावर डाव टाकला', Manoj Jarange यांचा Bacchu Kadu यांना पाठिंबा
शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नागपुरातील शेतकरी आंदोलनात मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सामील होत पाठिंबा जाहीर केला आहे. 'तर कोर्टाने निकाल दिला असला तरी सरकारनं शेतकरी आंदोलनावर डाव टाकला', असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सरकारने चर्चेसाठी मुंबईत बोलावणे हा सरकारचा डाव असून त्याला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल, असे जरांगे म्हणाले. बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी मुंबईला जाणार असले तरी, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आता जरांगे आणि कडू एकत्र आल्याने आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement






















