एक्स्प्लोर
कृषी पंप जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा; 5 लाख 82 हजार शेतकऱ्यांकडून वीजबिल भरणा
राज्यात सध्या वीज बिलांचा प्रश्न गाजत असताना या वीज बिलांची नवी माहिती समोर आली आहे. सरकारच्या कृषी पंप विज जोडणी धोरणानंतर राज्यातल्या सुमारे ५ लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिलं भरली आहेत. यातून महावितरणकडे ५११ कोटी २६ लाख रुपये जमा झालेत. प्रादेशिक कार्यालय विभागानुसार पुणे विभागात सर्वात जास्त २०१ कोटी, कोकण विभागात १७२ कोटी, औरंगाबाद विभागात ९० कोटी तर नागपूर विभागानं ४८ कोटी रुपये भरले आहेत. या भरलेल्या ५११ कोटींवर शेतकऱ्यांना २५६ कोटी रुपयांच्या सवलतीचा लाभ झाला आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा




















