एक्स्प्लोर
Maharashtra Farmer Loan | कर्जमाफीवरून राजकारण तापले, CM Fadnavis म्हणाले थेट मदत देणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिली. शेतजमिनी आणि पिकांचे नुकसान तसेच शेतमालाला भाव नसणे असे दोन प्रकारचे नुकसान झाले आहे, असे सकपाळ म्हणाले. निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली. कर्जमाफी केली तरी शेतकरी पुढच्या हंगामात पैसे कुठून आणणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, कर्जमाफीच्या संदर्भात सरकार कुठेही मागे हटलेले नाही आणि ती देखील केली जाईल. मात्र, सध्या थेट मदत करणे गरजेचे आहे आणि ती राज्य सरकारच्या वतीने केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत.”
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















