एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रच

Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रच

 आपला मुख्य जो विषय पहिल्यापासूनचा, पहिल्या आठ दिवसातल्या तपासाचा, त्या संदर्भात अण्णा सोबत आम्ही चर्चा केली. चर्चा यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि सगळी सिस्टीम आहे, एसपी साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेल आहे, जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी तो जशाला तसा अणणानी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गाव. आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले, त्याच्यासाठी हे आरोपी आहे. हे पोलिसांचे मित्र होते, यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा, हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, यांचा चहा नाष्ट व्हायचं, जेवण व्हायचं, म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, ज्या कृष्ण आंधळेला या पोलीस स्टेशननी सांभाळ. त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर मग खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थान आरोपी हे आहेत. समाजातून जनतेतून आलेत ते नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं हे घेणार होते का आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवायसपी साहेब आणि पोलीस स्टेशन पूर्वीच होतं त्यांची असणार आहे हे आम्ही खात्रीने सांगतो तुम्ही समाधान आले होते त्यांनी तुमच्याशी चर्चा केली आज स्वतः ते तुमच्याशी चर्चा करतात सगळ्या कारवा हो. करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही, आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे, न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मनोज दादा आहेत, मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो कारण काय केल नसत आम्ही काही करू शकलो नसतो, गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते, म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात ्याच्यात एकच झाल पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे. आरोपी, ही सगळी टोळी, जाळमुळ हे सगळं उकडून टाकल पाहिजे, ती जिम्मेदारी प्रशासनाची, प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा आणि अण्णानी ते पाऊल उचलले आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली यांना कस कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Indrajit Bhalerao Majha Katta : गाथासप्तशती : २००० वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्यांच्या हृदयस्पर्शी कथा
Mahayuti Politics एकवेळ शिंदे चालतील, पण दादा नकोत?; मराठवाडा पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर सूर
Indrajit Bhalerao Majha Katta : केळीचे दळवाडे, पोकळ आवाडे, परी फळोनिया गाढे, रसाळ जैसे..
Mumbai Crime : 'निष्काळजीपणाने घेतला तरुणीचा बळी?; जबाबदार कोण? मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये काय घडलं?
Kabutarkhana Row : जैन मुनींसाठी माणसापेक्षा कबुतरांचा जीव महत्त्वाचा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
Nobel Prize : डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
Kolhapur Fake Currency Gang: खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
Embed widget